जालना रेल्वे संघर्ष समितीच्या वतीनं बैलगाडी रॅली काढण्यात येणार आहे..जालना ते खामगाव हा रेल्वे मार्ग केंद्र आणि राज्य सरकारनं मंजूर केलेला आहे. मात्र अद्याप या मार्गासाठी सरकारनं अद्याप निधी दिलेला नाहीये.. त्याचबरोबर जालना ते पटनासाठी नियमित रेल्वे सोडण्यात यावी. यासाठी जालना ते खामगाव रेल्वे मार्गात येणार्या गावांमध्ये बैलगाडी रॅली काढण्यात येणार असल्याचा निर्णय रेल्वे संघर्ष समितीच्या बैठकीत झाला आहे.
BYTE- फिरोज अली, महासचिव रेल्वे संघर्ष समिती
☛ Subscribe now our Youtube Channel:
/ @rnorightnewsonline6999
☛ Visit our Official website:
www.rightnewsonline.com/
☛ Follow Rightnewsonline:
twitter.com/RNO02680723
☛ Like us :
www.facebook.com/rnonewsonline/
☛ Send your suggestions/Feedback:
rightnewsonline@gmail.com
☛ Contact Us:
9987891300
#RNO
コメント