काँग्रेस पक्षाच्या प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या निर्देशानुसार जिल्हा काँग्रेस कमिटी च्या वतीने मागील 3 वर्षापासुन जिल्हा परिषद असो का महापालिका यात प्रशासक राज अनेक गंभीर प्रश्न सामान्य माणसाचे निकाली लागत नाही साधारणतः महापालिका क्षेत्रा अंतर्गत बघितले तर जागो जागी कचऱ्याचे ढीगारे आहेत रस्त्याची परिस्थिती आहे. ट्राफीकचा विषय आहे. सामन्य लोकाचे प्रश्न आहेत.
जिल्हा अधिकारी यांना देण्यात येणार्या निवेदनात शेतकऱ्याचे प्रश्न आहेत. शेतकर्यांची कर्ज माफी आहे. पिक विम्याचा प्रश्न असेल शेतकर्यांचे ठिबंकचे अनुदान असेल व बरेच अनुदान अद्याप मिळालेले नाही याविषयी आदोलन करण्यात आले
-ON केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुली विषयी
महाराष्ट्रातील सुरक्षितेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे. एखाद्या राज्यमंत्राना दोन दिवसापूर्वी पोलिस स्टेशन मध्ये अर्ज दिला होता पण दोन दिवसानतंर एखाद्या राज्यमंत्राना पोलिस स्टेशन मध्ये जावून सागवं लागत असेल तर महाराष्ट्रा पेक्षा जास्त दुर्भाग्य महाराष्ट्रात काही नाही
BYTE- रविंद्र चव्हाण खाजदार
☛ Subscribe now our Youtube Channel:
/ @rnorightnewsonline6999
☛ Visit our Official website:
www.rightnewsonline.com/
☛ Follow Rightnewsonline:
twitter.com/RNO02680723
☛ Like us :
www.facebook.com/rnonewsonline/
☛ Send your suggestions/Feedback:
rightnewsonline@gmail.com
☛ Contact Us:
9987891300
#RNO
コメント