लाडक्या बहिणींचा सरकारला सवाल
आता आम्ही गाड्या,घोड्या घेतल्या तर काय नवल झालं.?आम्ही फक्त मतदानापुरत्याच लाडक्या बहिणी झालो का? असा संतप्त सवाल जालन्यातील लाडक्या बहिणींनी सरकारला विचारला आहे.? मतदान टाकण्यापूरतेच आम्हाला लाडक्या बहिणी ठरवलं का.?असाही जाब या महिलांनी सरकारला विचारला आहे.राज्यभरातील लाखो लाडक्या बहिणी फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याला मुकल्या आहेत.त्यामुळे राज्य सरकारवर महिलांनी संताप व्यक्त केला आहे.गाड्या,घोड्या आमच्या लेकांनी,सुनांनी घेतल्यात त्या आमच्या काय कामाच्या आहेत.आमच्याकडे पैसे नाहीत आता आम्ही पैसा आधला आणायचा कोठून असाही सवाल महिलांनी सरकारला केला आहे.
BYTE-लाडक्या बहिणी
☛ Subscribe now our Youtube Channel:
/ @rnorightnewsonline6999
☛ Visit our Official website:
www.rightnewsonline.com/
☛ Follow Rightnewsonline:
twitter.com/RNO02680723
☛ Like us :
www.facebook.com/rnonewsonline/
☛ Send your suggestions/Feedback:
rightnewsonline@gmail.com
☛ Contact Us:
9987891300
#RNO
コメント